
महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही भागांमध्ये लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे; पण कारण काय?
राज्यात एकूण 64 हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे.
मुंबईतील वीजनिर्मिती वाढवण्यास असलेल्या मर्यादा आणि बाहेरून वीज आणायची तर पारेषण यंत्रणेचा विस्तार ८ वर्षे रखडल्याने गेल्या काही वर्षांत वारंवार…
उरण शहर व परिसरात बुधवारी रात्री एक वाजता वीज गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते.
कशेळी, काल्हेर भागात सलग १८ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील रहिवाशांचे हाल झाले.
राज्यातील सुमारे ३८ लाख ५९ हजार कृषीपंपधारकांपैकी सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांनी वीजबिल भरलेले नाही.
मुंबईपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेले घारापुरी बेट हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे.
ठाणे शहरातील वृंदावन परिसरातील महावितरणच्या केंद्रामध्ये देखभाल दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५…
महावितरणच्या पश्चिमेतील ‘अ’ विभागात वीज बिलाची वसुली अधिक असूनही विभागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने विकतची काहिली सोसावी लागत आहे.…
महावितरणच्या मान्सूनपूर्व दुरुस्ती व देखभाल कामांमुळे कल्याण-डोंबिवली शहरात सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असले, तरी येत्या काळात येथील…
रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच सोमवारी दिवसभर सुरू राहिलेल्या विजेच्या लपंडावाने ठाणेकरांना अक्षरश: घाम फोडला.
उपराजधानीत पाणीपुरवठय़ाचे कंत्राट सांभाळणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स आणि वीज पुरवठय़ाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसएनडीएल या खासगी
वरळीमधील कॅम्पाकोलातील ‘त्या’ सर्व सदनिका गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर उजळून निघणार आहेत.
डोंबिवलीतील पांडुरंगवाडी येथेही रात्र निवारा केंद्राच्या इमारतीत गेले महिनाभर वीजपुरवठा खंडित असून येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील वीजपुरवठा सुमारे सात तास बंद राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
रायगड किल्ल्यावरील खंडीत झालेला विज पुरवठा राज्यपालांच्या हस्तक्षेपानंतर सुरळीत करण्यात आला आहे.
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांच्या तीव्रतेबरोबरच वीजमागणीचा आलेखही उंचावत असून ‘महावितरण’ने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७०.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवत पुन्हा…
मराठवाडय़ात पावसाअभावी वीज निर्मितीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसतानाच खासगी वीज कंपन्यांनी पुरवठा कमी केल्याने राज्यात वीज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण…
मुंबईवगळता राज्यातील दहावी-बारावीच्या सुमारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना भारनियमनामुळे अंधारात परीक्षा द्याव्या लागत असल्याची जबाबदारी खरे तर राज्य सरकारने स्वीकारून…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले मदतीचे आश्वासन आणि पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसी बळाच्या वापराचा दिलेला इशारा यामुळे अखेर अनधिकृत सदनिकांवर कारवाई…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.