Page 10 of दरवाढ News

सत्तेवर आल्यानंतर मोदी आणि मंडळींना महागाईसारख्या विषयावर वास्तव भूमिका घ्याव्या लागत आहेत.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीचे प्रतिकूल परिणाम मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठेत नव्याने जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा-बटाटय़ाच्या दरांत अचानक वाढ…
महागाईचे अभ्यासक रमेश पाध्ये यांच्या लेखानुसार (‘भाववाढ सहज रोखता येईल’- १० जून ) अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती सहज नियंत्रणात आणता येतील
अन्नधान्याच्या दरवाढीवर दीर्घकालीन उपाय योजायचे तर अनेक आघाडय़ांवर एकाच वेळी लढावे लागते. हे न करताही, केवळ बाजारातील उपलब्धता वाढवण्यासाठी धान्यसाठा…

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना एकीकडे नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषत: धान्याच्या भाववाढीने नागरिकांचे…

सलग १५ दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीट व ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढला होता.
वाढत्या महागाईच्या विषयावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

संक्रांतीच्या सणाला तिळाएवढी माया व गुळाएवढी गोडी ठेवा, असे आवाहन करण्याची पंरपरा असली तरी महागाईमुळे पारंपरिक सण साजरे कसे करायचे?
बँक कर्मचारी संघटनेच्या पूर्व विभाग महाराष्ट्र शाखेची परिषद संपन्न केंद्र सरकारचे आर्थिक धोरण निष्प्रभ ठरल्याने महागाई आकाशाला भिडली
कांदा झाला, टोमॅटो आणि भाज्याही झाल्या.. या कृत्रिम आणि आडतखोर भाववाढीइतकीच तांदूळ-गव्हासारख्या धान्यांच्या ‘सरकारी’ भाववाढीचे संकटही मोठेच आहे..
सण-समारंभाच्या कालावधीत भाज्यांच्या किमती निम्म्याने, तर कांद्याच्या दरांनी शंभरी गाठल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबरमध्ये
आजच्या पिढीचे तरूण भारतीय आशावादी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. आपले आयुष्य कसे असावे, आपल्याला आयुष्यात