दरवाढ News
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडला असल्यामुळे तो महागच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. आवक कमी झाल्याने बटाटा, घेवडा, मटारच्या दरात वाढ झाली आहे.
ही दरवाढीची १ एप्रिलपासून किंवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीसोबतच हरभरा दरात सातत्याने सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी गर्दी वाढली आहे.
जागतिक स्तरावर ‘यलो सिटी’ अशी ओळख पुन्हा एकदा सिद्ध करत सांगली बाजारात हळदीला क्विंटलला ४१ हजार १०१ रूपयांचा दर मंगळवारच्या…
नागपुरसह राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सातत्याने सोन्याचे दर वाढत असल्याने लग्नासह इतर कारणाने सोने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबामध्ये चिंता वाढली…
कापसाचा हंगाम संपलेला असताना शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर नाहीच. उलट कमी दरात कापसाची विक्री करावी लागली. आता कापसाच्या दरात सुधारणा…
उन्हाचा चटका वाढल्याने पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे.
कोलकात्यापाठोपाठा आता पुण्यात देशात सर्वात जास्त दराने अंड्यांची विक्री होत आहे. अंड्यांच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी मोठी घट झाली…
दोन वर्षांपूर्वी तिळाच्या किंमती १०० ते १२० रुपये किलोपर्यंत होत्या, त्या आता दुप्पट झाल्या आहेत.
महागाई कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
अतिरिक्त नफ्यासाठी मोझांबिक भारताची ‘तूरकोंडी’ करण्याच्या प्रयत्नात आहे.