प्रकल्पग्रस्त News
जैव वैद्यकीय कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प गोवंडी येथून रायगड जिल्ह्यातील जांभिवली येथे स्थलांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयाने आणखी २१ महिन्यांची मुदतवाढ दिली.
खानवडी येथे झालेल्या बाधित शेतकऱ्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पहिल्या टप्प्यात उरूळीदेवाची येथे काम सुरू करण्यात आले आहे.
पूर्वमूक्त मार्ग विस्तारीकरणाअतंर्गत एमएमआरडीएने रमाबाई नगर आणि कामराजनगरमधील ३१.८५ हेक्टर जागेवरील सरसकट झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार दाखले देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
संतप्त प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांपैकी काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या.
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव अजूनही पूर्ण न झाल्याने, भूमिपुत्र संभ्रमात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी…
उमेदवारांनी केलेल्या दाव्यांबाबत मुलाखतीवेळी केली जाणारी कागदपत्रांची पडताळणी आता मुलाखतीपूर्वीच केली जाणार असून, उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार संबंधित कागदपत्रे दिल्याशिवाय अर्ज…
‘हिरवा लिंबू, कडकपत्ता सरकार झाले बेपत्ता’ ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत आक्रमकपणे हे आंदोलन…
MSRDC : एमएसआरडीसीने मच्छीमारांच्या मागणीनंतर मोबदला अर्जासाठी एक महिना अतिरिक्त मुदत दिली आहे.
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या पुनर्पडताळणी अहवालासाठी ३० हजार रुपये लाच स्वीकारताना जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना चंद्रपूर येथे…
हा प्रकल्प नागरी वसाहती मध्ये होत असल्याने आरोग्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.