दीर्घकाळापासून रखडलेल्या गोरेगाव (पूर्व) येथील सिद्धार्थ नगर म्हणजेच पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील विलंबाबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर भूमिका घेतली.
जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण करताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण होत नसल्याची प्रांजळ कबुली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत…
दिंदोडा प्रकल्पाच्या २४० कोटींच्या प्रलंबित मोबदल्यासाठी वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळमधील प्रकल्पग्रस्तांनी वर्धा-वेणा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. प्रशासकीय आश्वासनानंतर हे…
परभणी तालुक्यातील सहजपूर गावात शक्तिपीठ महामार्गासाठी दुसऱ्यांदा मोजणीस जाण्यापूर्वी विरोध करणाऱ्या काही शेतकऱ्यांना गावबंदीची नोटीस प्रशासनाने बजावली.
कोयनाप्रमाणे भातसा प्रकल्पग्रस्तही रखडलेले असल्याचे समोर आले आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित असताना भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रश्नही प्रलंबित असून…