सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी भूसंपादनाऐवजी खासगी वाटाघाटीद्वारे किंवा स्वेच्छेने जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकरी आणि अन्य भूधारकांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता देण्याचा…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या भ्रमण मार्गातून शक्य तितकी गावे वगळण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत आमदारांच्या लक्षवेधीवर…
दीर्घकाळापासून रखडलेल्या गोरेगाव (पूर्व) येथील सिद्धार्थ नगर म्हणजेच पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील विलंबाबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर भूमिका घेतली.
जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण करताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण होत नसल्याची प्रांजळ कबुली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत…
दिंदोडा प्रकल्पाच्या २४० कोटींच्या प्रलंबित मोबदल्यासाठी वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळमधील प्रकल्पग्रस्तांनी वर्धा-वेणा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. प्रशासकीय आश्वासनानंतर हे…