गुणवत्ता News
‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाने राज्यातील शालेय वर्तुळात उत्साहाचे वातावरण असले तरी या उत्साहाला चिंतेची किनार आहे.
दरवर्षी या परीक्षेत महानगरपालिकेचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. ही परीक्षा यंदा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात…
डोंगर वाहून आल्याने नवीन बांधलेला रस्ता वाहून गेला
आयटीआयच्या विविध अभ्यासाक्रमांसाठी १५ मेपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात.
रस्ता जागोजागी खचल्याचे दिसून येत असल्याने रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक या…
विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांना मार्गदर्शन करताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, की अमेझॉन, अलीबाबा, फेसबुक असे आपले स्वतःचे ग्लोबल ब्रँड निर्माण…
जोरदार पावसाने हवेतील धूलिकण नष्ट केल्याने हवेतील हा बदल जाणवू लागला आहे.
अद्यापही वाशी-कोपरखैरणे दरम्यान रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेत रासायनिक मिश्रित वायू हवेत उत्सर्जित केला जात आहे.
‘नॅक’ सध्या भ्रष्टाचाराच्या किंवा गैर कारभाराच्या आक्षेपांमुळे चर्चेत आहे. परंतु या आरोपांच्याही पलीकडली मूलगामी- विद्यार्थीकेंद्री चर्चा व्हायला हवी की नको?…
बियाण्यांचा दर्जा ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही