scorecardresearch

Page 7 of रहाट News

राष्ट्रवादीचे अभय शेळके शिवसेनेत

शिर्डी नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष अभय शेळके उद्या, शुक्रवार त्यांच्या समर्थकांसह मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करणार…

जिल्हय़ातील दोन्ही मंत्र्यांना पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही

जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर एकत्र बसण्याची भूमिका न घेणा-या दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी…

निळवंडेचे पाणी प्रवरा कालव्यांनाही सोडणार

निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी प्रवरा नदीसह डाव्या व उजव्या कालव्यामध्ये गरजेनुसारसारख्या प्रमाणात सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य…

निळवंडेच्या २० धरणग्रस्तांना विखे कारखान्यात पूर्वीच नोकरी

पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या शिफारशीवरून पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २००८ मध्येच प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला नोकरीत घेतल्याची माहिती…

‘जाणकारां’नीच शेती व पाण्याचे वाटोळे केले- विखे

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी सहकारी साखर कारखानदारी बरोबरच शेतीच्या पाण्याचेही काही…

लोणी येथे रास्ता रोको व बंद

जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज लोणी येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

शिर्डी प्राधिकरणाला सर्वच गावांचा विरोध

शिर्डी विकास प्राधिकरणाबाबत शिर्डी व राहाता परिसरातील १२ गावांमधील लोकांच्या भावना लक्षात घेऊन हे प्राधिकरण रद्द करण्याची मागणी कृषिमंत्री राधाकृष्ण…

शिर्डी संस्थानमध्ये ‘प्रभारी’ राज

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे व उपकार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार राहात्याचे तहसीलदार आप्पासाहेब िशदे यांनी…

पाण्यासाठी राहाता येथे शिवसेनेचा रास्ता रोको

ऐन उन्हाळय़ात नदीला पाणी सोडले, आताही गोदावरी नदी दुथडी वाहात असतानाही कालवे बंद करून आघाडी सरकार शेतकऱ्यांना आयुष्यभर नरकयातना भोगायला…

बोगस भाव काढून कृत्रिम तेजी; कांदा व्यवहारात बाजार समित्यांचे उखळ पांढरे

आवक वाढली तर कररूपाने (सेस) जादा पैसा मिळेल म्हणून बाजार समित्यांनी कांद्याचा बोगस भाव काढून व्यापारात संभ्रमाचे वातावरण तयार केले…

राहात्यात मनसेचा रास्ता रोको

गोदावरी कालव्यांचे हक्काचे ११ टीएमसी पाणी परत मिळावे तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हार ते कोपरगाव या महामार्गाचे काम त्वरित सुरू…