रेल्वे प्रवासी News

कल्याण दिशेच्या विस्तारित फलाटावर ना पंखे ना इंडिकेटर; रेल्वे प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा द्याव्यात, प्रवाशांची मागणी.

आरोपींनी कबुली दिल्याने आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे किंवा नाही याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे. चोरी गेलेला मुद्देमाल…

राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डब्यापासून वंचित आहेत. सरकारचे वंदे भारत वाढवण्याकडे फक्त लक्ष असून इतर रेल्वेगाड्यांना दुर्लक्षित…

विरार येथे सोमवारी सकाळी १०.४५ वाजता पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी संबंधित विभागाचे अधिकारी,…

कोलाड–वेर्णा मार्गावर कणकवलीतील नांदगाव नवा थांबा; आरक्षणाची मुदत १८ ऑगस्टपर्यंत वाढवली

कल्याण स्थानकावर पुन्हा एकदा गांजा तस्करीचा पर्दाफाश.

स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा…

वंदे भारतकडे प्रवासी मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून लक्ष वेधले जाते.

बदलापूर रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होते. “कुठे…

मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ आणि ४ दरम्यान ४…

ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौड, अहिल्यानगर, कोपरगाव, शेगाव थांबणार आहे.

वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासंदर्भात व शेगावला थांबा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली…