
मुंब्रा स्थानकातील नवीन फलाटांवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून अनेक प्रवाशांनी अधिकार्यांकडे मागणी केली आहे
पाचवी आणि सहावी मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण होऊनही त्याचा उपयोग झालेला नाही, नागरिकांचे हाल सुरू
दुपारी ११:३० ते पहाटे ०५:३० या सहा तासांसाठी प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही.
खिडकीवर उपलब्ध तिकीट खरेदी करणे आणि रद्द करण्याचा नियमात सुसूत्रता नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
प्रवाशांनी दलालांकडून तिकिटे विकत घेऊ नयेत, असे आवाहन वारंवार केले जाते.
भीषण पाणीटंचाईमुळे राज्य दुष्काळात होरपळत असून अनेक नागरिक शहरांमध्ये स्थलांतर करत आहेत.
उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाड होण्याची घटना मुंबईत आठवडय़ातील सात दिवस घडते.
कोळशाने भरलेल्या रेल्वे मालगाडय़ांतून फलाटांवरील प्रवाशांवर अक्षरश: काळय़ा रंगाची उधळण होत आहे.
नागपूर आणि गोंदियाहून सुटणाऱ्या एकाही गाडीमध्ये जेवणाची सुविधा ‘पेन्ट्री कार’ नाही.
वाढते अपघात, प्रवासादरम्यान होणारी हाणामारी, चोरटे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट अशा रेल्वेशी संबंधित नेहमीच्या तक्रारींवर मात
भगूर परिसरात रेल्वे मार्ग ओलांडताना साकेत एक्स्प्रेसची धडक बसून एका युवतीचा मृत्यू झाला.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन लोकल रद्द केल्या शिवाय चुकीचे इंडिकेटर्स लावून प्रवाशांची दिशाभुल केल्यामुळे संतप्त झालेल्या मुंब्र्यातील प्रवाशांनी रेल रोको…
ठाणे रेल्वे स्थानक म्हणजे समस्यांचे आगारच. या स्थानकाला थेट जागतिक दर्जाचे स्थानक बनविण्याच्या वल्गना काही वर्षांपूर्वी झाल्या. प्
मुंबईत रेल्वे प्रवाशांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून प्रशासनाच्या बेपर्वाई व दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव धोक्यात आहे. त्यासाठी तातडीने पावले
रेल्वे फलाट आणि गाडीचा फूटबोर्ड यांच्यातील जीवघेण्या पोकळीमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य प्रवाशांना एकमागोमाग जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे
मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गासंदर्भात केवळ राजकीय लाभ मिळावा म्हणूनच आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला गेला होता की काय असे वाटावे इतपत
लोकलच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील पिशवी, घडय़ाळ, सोन्याचा ऐवज
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे गाडय़ांवर पडणारे दरोडे, लूटमारीचे प्रकार व अन्य गुन्हे विचारात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर…