Page 29 of रेल्वे प्रवासी News

उशीराने धावणाऱ्या या रेल्वेगाड्यांमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

दिवसेंदिवस कल्याण रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. याविषयी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गातील अडथळे दूर होत नसल्याचे चित्र आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या लांबीकरणाऐवजी रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता.

इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहे. तर येणारा महिना, दीड महिना हा महत्वाच्या परीक्षांचा आहे.

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात.

वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत.

उपनगरी रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तिथे स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये अथवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी प्रवासी व्हिस्टाडोम डब्यांना प्राधान्य देत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी दूर दृश्य प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे.

कांदिवली रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ पाहून अनेक रेल्वे प्रवाशांनी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी संबंधीत टीटीईंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक, एक अ वरील दिवा बाजूकडील स्कायवाॅक ते फलाटावर उतरण्यासाठी असणारा जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे…