Page 4 of रेल्वे स्टेशन News

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल मार्गावरील स्थानकांची उभारणी होऊन २२ -२३ महिने लोटले आहेत. मात्र या अल्प कालावधीतच उरण, द्रोणागिरी तसेच न्हावा शेवा आणि…

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी एका महिलेने जलंब रेल्वे स्टेशनवर मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली.

अवैध कबुतरखाना आणि खाद्य विक्रीवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करत भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवे स्टेशनवर बलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनला आग लागल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, तरीही मोठी जीवितहानी टळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणी चहा विकलेल्या गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकात आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘चहा’ संकल्पनेवर आधारित आधुनिक फूड…

मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या पुलाची कामे सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले, तरी दुसरा पूल पाडलेला…

१३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता, १४ वर्षाचा एक मुलगा न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आला. तो गोंधळलेला होता. मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी…

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय…

सततच्या पावसामुळे हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या तळमजल्यावर दिड फूट पाणी साचले.