Page 5 of रेल्वे स्टेशन News

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय…

सततच्या पावसामुळे हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या तळमजल्यावर दिड फूट पाणी साचले.

विरार ते दादर या लोकलच्या दरवाज्यात लटकत एका मनोरुग्ण तरुणाने गोंधळ घातला होता. चक्क महिलांच्या डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी केली…

सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपूरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभादेवी येथील ११२ वर्ष जुना उड्डाणपूल पाडून त्याजागी पहिला दुमजली रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने गेल्या पाच महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे.

दिवाळी तसेच छट पुजेनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वी ९४४ विशेष गाड्या यापूर्वी जाहीर केल्या होत्या.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित युवकाची वय अंदाजे २०-२२ वर्षे असून, तो स्थानकावर भटकंती करत होता. काही साक्षीदारांनी सांगितले की, तो गाडीच्या…

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे.

शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक.