Page 17 of पावसाळा ऋतु News
मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबईतील काही भागात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.
पेरणीसाठी शेतकर्यांचा विश्वास असलेले मृग नक्षत्र अखेर कोरडेच गेले. गुरुवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला.
उत्तर सिक्कीमच्या लाचेन आणि लाचुग भागांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने ६० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह २४०० हून अधिक…
ऋतुसंधीकाळामध्ये घ्यावयाची महत्वाची काळजी म्हणजे आधीच्या ऋतुचर्येचा अचानक त्याग न करणे आणि अर्थातच पुढे येणार्या ऋतुचर्येचा स्वीकार अकस्मात न करणे.
राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत.
मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या तुरळक पावसाने कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागातील गटारे सफाई न झाल्याने तुंबली.
मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला असला, तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे.
राज्यात मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत असतानाच भारतीय हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
राज्यात नऊ जूनला मान्सूनचा प्रवेश होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता मान्सूनच्या आगमनाबाबत कोणतीही घोषणा हवामान…
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार वारे, मुसळधार पावसाने झोडपून काढले. एक जूनलाच पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकरीतून स्वागत केले जात…
जोरदार वार्यासह गुरूवारी सायंकाळी सांगलीत रोहिणीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने महापालिकेच्या नालेसफाई कामाचा पंचनामा करीत वाहन चालकांची तारांबळ उडवली.
बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांवर गेल्या अकरा दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मोसमी पावसाने वाऱ्यांच्या वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या…