Page 22 of पावसाळा ऋतु News
मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता.
राज्यात ऑगस्टच्या पंधरवडय़ापर्यंत सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी सध्या कोकण विभागातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण सरासरीच्या…
गेल्या काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सातत्याने विदर्भात पूरस्थिती निर्माण केली आहे.
मागील काही दिवसांपासून नागपूर तसेच नजीकच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
ईरइ धरणाचे सात दरवाजे उघडले, अनेक मार्ग बंद
स्वातंत्र्य दिनाला राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
”इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही कविवर्य सुरेश भट यांची लोकप्रिय कविता.
वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.
पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
उपराजधानीसह संपूर्ण नागपूर जिल्हा संततधारेमुळे जलमय झाला आहे शिवमंदिर कोसळल्याने सहा जण जखमी झाले.