Page 4 of पावसाळा ऋतु News
आसना, गोदावरी, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
सध्या नदीचे पाणी ७.२० मीटरवरून वाहत असल्याने खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पूजेसह सजावटीसाठी तेरड्याच्या फुलांना विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व…
पालघर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा नवली भुयारी मार्गाला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून मार्ग पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय…
पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे लाटांचा वेग वाढतो आणि याच वेळी किल्ल्याची पडझड मोठ्या प्रमाणात होते. नुकत्याच झालेल्या जोरदार माऱ्यात व्यंकट…
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसर आणि चिखली तालुक्यातील पांढरदेव गावात ९ ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला.
डोंबिवलीत पूर्वेत टिळक रस्ता, टिळक पुतळा ते चार रस्ता, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली चोळे गाव रस्ता, कल्याणमध्ये के. सी. गांधी…
वेलीचे नवीन कोवळे कोंब आणि पानं तोडली की तिला अधिक फुटवे येतात, ती अधिक फोफावते आणि मजबूत होऊन पुढे तिला…
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लहान, मध्यम व मोठे, अशी एकूण २९९७ धरणे आहेत. सोमवारअखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे ७२.३८…
पावसाळ्यातील अतिपर्जन्य यामुळे येणाऱ्या अडचणी यामुळे वेळेचा उपयोग नीट करता येत नाही. त्यामुळे या कामांसाठी दर आठवड्याला एक विशिष्ट वेळ…
सर्पमित्रांनी मात्र शिताफीने अजगराचे रेस्क्यू करुन कारमालकाला सुरक्षित केले. तर त्याचवेळी अजगराच्या पिल्लाला देखील नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले.
पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे.