Page 6 of राजेश टोपे News

बैठकीमध्ये बोलण्याची संधी न मिळाल्यामुळे राज्याच्या मागण्या लेखी स्वरूपात पंतप्रधानांसमोर मांडल्याचं राजेश टोपे म्हणाले.

लसींच्या तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे फोन येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

विरोधी पक्षांना विचारात घ्यायचंच नसतं, राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेऊ”

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले

राज्यात करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे

करोनाबाधितांसाठी असलेल्या क्वारंटाईन कालावधीमध्ये बदल करण्यात आला असून तो घटवण्यात आला आहे.

राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? या चर्चेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारवर संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला…

भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे, असेही भाजपाने म्हटले आहे