
जलील म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मुस्लिमांची मतं घेत राहणार. मुस्लिमांना खूश करण्यासाठी महानगरपालिकेत एखादा नगरसेवक, जिल्हा परिषदेत एखादा सदस्य करायचा,…
दोन सहकारी साखर कारखाने अधिपत्याखाली असणारे राजेश टोपे घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील महत्त्वाचे नेते आहेत. सहकारी साखर कारखानदारीमुळे टोपे यांचे…
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही मागील काही दिवसांमध्ये आढावा बैठकींमधून राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला
महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे असे टोपे म्हणाले.
लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातून पाच लाख नागरिकांची त्यांच्या हस्ताक्षरात पत्रे पाठविण्याची मोहीम…
“केंद्रातील सरकारने लस दिल्यामुळे महाराष्ट्रातील…,” असा दावाही भाजपा आमदाराने केला.
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड या संवर्गांसाठी ऑक्टोबर २०२१मध्ये घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश…
खबरदारी म्हणून राज्यात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, अशी देखील माहिती दिली.
बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची होत असलेल्या फसवणुकीवरून दुकानदारांना केले आहे आवाहन, जाणून घ्या नेमकं म्हणाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना दिली माहिती; वारी बाबत देखील चर्चा झाली असल्याचे सांगितले.
“मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत,” अशी माहिती…
जिल्हा रुग्णालयांपासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंत आरोग्य विभागाची जवळपास सर्व यंत्रणा करोना रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होती
करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता
राजेश टोपे म्हणतात, “हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं…
महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे
करोना नियंत्रणात, रिकव्हरी टक्केवारी ९८ टक्क्यांवर; राजेश टोपेंची माहिती
केरळात मान्सून दाखल होण्याच्या वृत्ताने आनंद होण्याऐवजी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर असे म्हटले होते
राजेश टोपे म्हणतात, “इतर राज्यातील आरोग्यमंत्र्यांची मी भेट घेतली. ते म्हणतात, रुग्ण वाढत आहेत हे खरंय, पण…!”
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.