Page 23 of राजू शेट्टी News
आगामी काळात कर्जमाफी नकोय, पण कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कर्जमुक्ती द्यावी.
बारामती ही चोरांची पंढरी आहे. लोकांना टोप्या कशा घालायच्या याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते.
राज्यातील सरकारला धक्का देऊ शकेल असे संख्याबळ नसले, तरी शेतक ऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आम्ही सभागृहात आणि रस्त्यावरही येऊन लढणार.
विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही भाजपला विरोध करणार नाही, असे स्पष्ट करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार…
कांद्याची आयात आणि राज्यभरात कांद्यांच्या घसरलेल्या भावावरून नाशिक येथे ९ सप्टेंबरपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…
शेतकरीविरोधी धोरणे सध्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार पुढे सुरू ठेवणार असेल तर, या सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी…
उसाला एकरकमी टनाला २ हजार ६५० रुपये भाव द्यावा अथवा एक वर्ष फुकट ऊस घ्यावा, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…