Page 3 of राम जन्मभूमी News

महाराष्ट्रातील नागरिकांची अयोध्येत गेल्यानंतर गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता ऑनलाइनतर्फे आयोजित रामायण क्विझ स्पर्धेला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने शुक्रवारपासून अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदि रोज दुपारी एक तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाश्यांनी केली.

ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली, त्या पद्धतीने मथुरा येथे कृष्ण मंदिर निर्माण व्हावे ही लोकांची अपेक्षा आहे, असे फडणवीस…

आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सांगितले की, भारताला पुढे घेऊन जाणे…

२००९ पासून ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (एआयआयओ)चे मुख्य इमाम इलियासी यांना २१ कोटी भारतीय मुस्लिमांचे मार्गदर्शक मानले जाते. इमाम संघटनेचा…

काशी विश्वनाथचा जो मुख्य नंदी आहे, त्याचं तोंड मशीदीकडे आहे. नंदीचं तोंड हे केवळ महादेवाकडे असतं, असं गोविंदगिरी महाराज यांनी…

लालकृष्ण आडवाणी यांनी १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय राजकारणामध्ये शक्तिशाली करण्यात महत्त्वपूर्ण…

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने कुरेशीचा मोबाईल क्रमांक व एका आरपीएफ कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांकही पोलिसांना दिला. याबाबत सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली.

जनता पक्ष सरकारच्या पतनानंतर अडवाणी यांनी वाजपेयी यांच्यासह भाजपला रा.स्व. संघाची राजकीय शाखा म्हणून प्रस्थापित करण्यात मदत केली.

अयोध्येपाठोपाठ हिंदू संघटनांनी आता ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर बांधलं जावं यासाठीचा न्यायालयीन लढा तीव्र केला आहे.