Page 12 of रणजी क्रिकेट News

सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या विजयी सामन्यात मह्त्वाची भूमिका बजावणारा शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.

२३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला उपविजेतेपद मिळवून देणारे पंडित यांनी यंदा जेतेपदाचे यश प्रशिक्षक म्हणून मिळवून दिले

MP Won Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या संघाने रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डीआरएस प्रणालीचा वापर होतो. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमधील सर्व सामन्यांमध्येही ही प्रणाली वापरली जाते.

रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता.

चंद्रकांत पंडित यांनी संघाच्या शिस्तीवर सर्वाधिक भर दिला. खेळाडूंची येण्या-जाण्याची वेळ असो, गणवेश असो किंवा मग सांघिक वागणूक असो, पंडित…

Ranji Trophy 2022 Final : मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात मिळवलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने स्पर्धेत आगेकूच केली

मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वालने कमाल केली आहे. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली…

उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आदित्य तरे जखमी झाला आणि संघातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या जागी हार्दिक तामोरेची निवड करण्यात आली.

रणजी करंडकातील उपांत्य सामने अनुक्रमे अलूर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आणि बंगळुरूमधील जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळवले जातील.

दिलीप वेंगसरकर हे १९८३मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. याशिवाय, त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ता म्हणूनही…