Page 14 of रणजी क्रिकेट News

रणजी हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई संघाने घरच्या मैदानावर मध्य प्रदेशविरुद्ध दिमाखदार सुरुवात केली.
चांगली सुरुवात केल्यानंतरही महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३२० धावांवर समाधान मानावे लागले.

रेल्वेचा क्षेत्ररक्षक रोहन भोसले याच्या मानेवर तामिळनाडूचा फलंदाज राजागोपाल सतीश याने मारलेला चेंडू जोरात बसल्यामुळे रोहनला रुग्णालयात दाखल करावे लागले.
अनुभवी सलामीवीर अरिंदम दासने दिमाखदार नाबाद ८० धावांची खेळी साकारून मुंबईकडून फॉलोऑन पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात बंगालने चांगली लढत दिली आहे.
कर्णधार सुब्रमण्यम बद्रीनाथ याने केलेल्या शानदार शतकामुळेच विदर्भ संघास रणजी क्रिकेट सामन्यात राजस्थानविरुद्ध विजयासाठी ४०५ धावांचे आव्हान ठेवता आले.
मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने (५३ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीचा प्रत्यय घडवताना उत्तर प्रदेशचा डाव २०६ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा…
ओलसर हवामानामुळे द्रुतगती गोलंदाजीस अनुकूल झालेल्या वातावरणात महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १०५ धावांत कोसळला.
देशातील स्थानिक क्रिकेटचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेने सुरू होणार आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेला ७…
तब्बल ४० वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणेच झाडाझडती सुरू झाली.
सांघिक व सातत्यपूर्ण कामगिरी हेच आमच्या संघाच्या यशाचे गमक असून, आता रणजी विजेतेपदासाठी कर्नाटकचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत,
करुण नायरच्या दमदार शतकाच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५१ अशी मजल…

‘हम कसम खाएंगे, खंदे से खंदा मिलाएंगे.., या गाण्याने एकेकाळी मुंबईच्या रणजी संघाला संजीवनी दिली होती, संघात चैतन्य निर्माण केले…