Page 3 of रावसाहेब दानवे News

लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मरगळ झटकून टाकण्याची सूचना केली.

काळे यांच्या वक्तव्यामुळे सत्तार-काळे मैत्र पर्व सुरू झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रावसाहेब मात्र चिडलेत म्हणे.

सचिन वाझेने आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे, त्यानंतर रावसाहेब दानवेंनी पैसा कुठे गेला ते शोधलं पाहिजे असं म्हटलं आहे.

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड गावातील एका स्वातंत्र्य सैनिकाची जमीन मंत्री सत्तार यांनी बळकावली आहे. त्याची राज्य सरकारने चौकशी करायला हवी अशी…

Assembly Election 2024 Bhokardan Constituency : रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले त्यांचे…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या राजकारण तापलं आहे.

Raj Thackeray MNS Assembly Election 2024 : अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या आहेत.

मतदारसंघातील जालना जिल्ह्यातील विकासकामांवर सत्ताबदलाचा परिणाम होईल का, असा प्रश्न प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

शिवसेना आणि भाजपाची तीन दशकांहून अधिक काळापासून युती असली तर जालन्यात दोन्ही पक्षांमध्ये अधून मधून संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. या दिग्गज नेत्यांमध्ये रावसाहेब दानवे यांचाही समावेश आहे.

‘४०० पार’च्या घोषणेमुळे भाजपाचे नुकसान झालं, या दाव्यावरही रावसाहेब दानवेंनी भाष्य केलं आहे.

अनेकांना वाटते की सत्तार पटकन राजकीय रंग बदलतात. हे साफ खोटे अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो.