रेशन दुकान News

महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला असून, हा पुरोगामी निर्णय सामाजिक…

भटक्या जमातींच्या जीवनशैलीमुळे त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने त्यांच्या मूलभूत हक्कांची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे.

केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची उचल न करणा-या रेशन कार्डधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे.आता पर्यत…

पुण्यातील अन्न व धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त परिमंडळ कार्यालयांकडून रेशन धान्य दुकानांची मे आणि जून २०२५ मध्ये नियमित तपासणी करण्यात…

गोदामात धान्याच्या पोत्याच्या थप्प्या लावणे, त्याचे वितरण करणे, मालमोटारीत भरणे, या सर्वच कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्याचे एकत्रित धान्याचे वितरण केले जात आहे.

नागपूरसह राज्यातील काही भागात रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर सक्रीय आहे.

तहसील गोदामांपर्यंत ते पोहचविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडे मजूर उपलब्ध नसल्याने रेशन दुकानदारांकडे पुढील तीन महिन्यांसाठी धान्य वाटप कसे पोहचवावे, असा प्रश्न…

सद्यस्थितीत तीनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहे.

तणावामुळे इतवारीतील किराणा ओळी सलग दोन दिवसांपासून बंद असल्याने शहरातील विविध भागातील किरकोळ दुकानात किराणा, खाद्यवस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा…

How to make eKYC for ration card : ई-केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे नाव रेशन कार्डमधून काढले जाऊ शकते. पण…

ठाणे शहरातील काही शिधावाटप दुकानदार सर्वसामान्यांच्या ठरावीक हिश्श्यातील धान्याची लूट करीत असल्याच्या तक्रारीनंतर दोषी दुकानदारांवर कारवाईसाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी मोहीम हाती…