वाचक News

शहरी, ग्रामीण अशा दोन भागात हा पुरस्कार दिला जातो. शहरी भागाचा पुरस्कार यंदा राज्यातून कल्याण सार्वजनिक वाचनालयाला मिळाला आहे.

स्टेला रिमिंग्टन यांच्या कादंबऱ्या वाचताना कल्पित कुठे संपले असावे आणि वास्तव कुठे सुरू झाले असावे, याचा थांगच वाचकांना लागत नाही…

जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिका स्वत:च आपल्या पारंपरिक व्यापारी भागीदारांशी संबंध बिघडवत आहे.

‘पं. नेहरूही आडवे येतात!’ हा अग्रलेख (३१ जुलै) वाचला. निधनानंतर तब्बल ६० वर्षांनंतरही आजच्या परिस्थितीसाठी विद्यामान सत्ताधारी वारंवार नेहरूंनाच जबाबदार…

बापाचा पैसा दिसणाऱ्या मुलांना शिकायचीही गरज वाटत नाही. आमदार-खासदारांच्या टवाळ कार्यकर्त्यांमध्ये आता शिक्षक वर्गही सामील होऊ लागला आहे.

‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचाराचा परवाना नव्हे’ या उक्तीचा आधार घेऊन, सत्ताधाऱ्यांनी माध्यमांची गळचेपी करू पाहणे निषेधार्हच. आपली दुष्कृत्ये बाहेर येऊ नयेत,…

अर्थ मंत्रालय आपल्याकडेच असावे असा अट्टहास धरणाऱ्या अर्थमंत्र्यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेचे गांभीर्य नसल्याचे दिसते.

महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६५ (१) व(२) यांवर बोट ठेवून आता ‘शेतकऱ्यांच्या जमिनी दोन वर्षांहून अधिक…

‘प्रवेश परीक्षांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न’ हा ‘अन्वयार्थ’ (४ जून) वाचला. विद्यार्थी जीव मुठीत धरूनच प्रवेश परीक्षांना सामोरे जातात आणि त्यांचे पालक…

बुद्धिमत्ता म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तो अंगी असणाऱ्या सर्जनशीलतेचा आविष्कार असतो. नेमका याच गोष्टीचा अभाव आज आपल्याला अभ्यासक्रम व परीक्षा…

गरीब लोक फक्त मुस्लीम समाजात जसे आहेत तसे ते हिंदू समाजातही आहेत. भारतातील हिंदू धार्मिक मंदिरे, मठ, संस्थाने यांच्याकडे लाखो…

राम मंदिर उभारणी, महाकुंभ असे सतत धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले की देशापुढील आर्थिक प्रश्नांवरून लक्ष भरकटते, निवडणुका जिंकून सत्तेवर…