पुनर्विकास News

लवकरच आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे, त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पास वेग येणार आहे.

मिरा भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना जागरूक करण्यासाठी नुकतेच शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक…

जीटीबी नगरमधील सिंधी निर्वासितांसाठी १९५८ मध्ये बांधण्यात आलेल्या २५ इमारतींची दूरवस्था झाल्याने त्यांचा तताडीने पुनर्विकास करण्याची गरज निर्माण झाली

महापालिकेकडून २४ ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून याबाबतची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

धारावीत बहुद्देशीय वाहतूक केंद्र कसे विकसित करण्याबाबतचा आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे. हा आराखडा अंतिम झाल्यानंतरच धारावीला मेट्रो, रेल्वे, बेस्ट…

या इमारती १९७७ साली बांधण्यात आल्या असून, त्यांना चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात छत कोसळणे, भिंती उखडणे,…

धारावी पुनर्विकासाअंतर्गत डीआरपी आणि अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेटल लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक असलेले ३७ वाडे पाडण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे.

पुनर्वसित ५७ मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. सदनिका विक्रीसाठीच्या इमारती ७८ मजली असण्याची शक्यता आहे. लवकरच कामाठीपुरा परिसरात उत्तुंग अशा…

वृत्तवाहिनीशी संबंधित पत्रकार अंकुश जयस्वाल यांनी ही जनहित याचिका केली होती, तसेच बांदोंगरी एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात…

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘अदानी समूहा’वर विविध मार्गांनी मेहेरनजर दाखविणाऱ्या राज्य सरकारने प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत देऊ…

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दांडी मारली.