Page 2 of पुनर्विकास News

गणेशोत्सवापूर्वी नव्या घरात जाण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र सोहळ्यानंतर सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने आणि त्यानंतर दोन दिवस पावसात गेल्याने…

आवश्यक कारवाई करून दुरुस्ती मंडळाने पात्र रहिवाशांना नवीन संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर घुसखोरांबाबतही योग्य तो निर्णय…

ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली असून याबाबत संबंधितांना नोटिस जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

हमी पत्र प्रक्रियेमुळे घराचा ताबा मिळण्यास वेळ लागणार असून गणेशोत्सव नव्या घरात साजरा करता येणार नसल्याचे म्हणत रहिवाशांनी नाराजी व्यक्त…

लोकमान्यनगर येथे सन १९६० ते १९६४ या चार वर्षांच्या कालावधीत ५३ इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या या ठिकाणी ८०३ फ्लॅटधारक…

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात सुर्योदय सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. अनेक इमारतींचे पुनर्निमाण होत असताना यासाठी लागणारे बांधकाम…

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

घरांचा ताबा देण्यास सुरुवात झाल्याने वरळीतील घरांचा ताबा मिळणाऱ्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बीडीडी झाले आता धारावी करून दाखवणार, महायुतीचा निर्धार, वरळीतील ५५६ घरांचे चावी वाटप

या सर्वेक्षणाला अनेक ठिकाणी रहिवाशांनी तीव्र विरोध केला. असहकार पुकारला, अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा हुसकावून लावले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सक्ती झालेल्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालकी हक्काच्या नऊ गृहनिर्माण संस्थांतील रहिवाशांनी अखेर याविरोधात न्यायालयात धाव घेतली…

उल्हासनगर महापालिकेची नवी कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची तयारी…