Page 6 of पुनर्विकास News

नायगावमधील ८६४ घरांचाही ताबा डिसेंबरमध्ये

राज्यात विकासकांकड़ून होणाऱ्या फसवणुकीमुळे अनेक गृहनिर्माण संस्था आपल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यातून जुन्या इमारतीं दुर्घटनाग्रस्त होऊन अनेकांना प्राण…

विकासकांकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडल्यामुळे झोपडीवासीय विकासकाऐवजी स्वयंपुनर्विकासाला पसंती देत असून त्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे, असे…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. मात्र अद्याप या…

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण केले आहे. आता ५५६ घरांचा समावेश असलेल्या या…

सुमारे १३ हजार ९१ इमारतींमधील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणासाठी खासगी संस्थेची (एजन्सी) नियुक्ती करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोतीलाल नगरमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाला सायंकाळी चर्चेसाठी बोलावले. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच म्हाडाबरोबर संयुक्त बैठकीचे आयोजन केली जाईल आणि…

अंदाजे ३३ एकर जागेवर वसलेल्या अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीत एकूण ४९ इमारती असून त्यात ३३५० सदनिकांचा समावेश आहे. जुन्या झालेल्या…

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी, इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासा संदर्भातील विविध मुद्यांची सविस्तर माहिती सांगून स्वयंपुनर्विकास करण्यासाठी…

पुनर्विकासात मनमानी सुरु असल्याचे म्हणत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आता मोतीलाल नगरवासीयांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

“जो काही निर्णय घेतला जाईल तो शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या हिताचाच निर्णय घेऊ” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला मिळत नाही तोवर शहरातील कोणत्याच बांधकामांना परवानगी देऊ नये असे राज्य सरकारचे आदेश होते.