Page 7 of पुनर्विकास News

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात सुर्योदय सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. अनेक इमारतींचे पुनर्निमाण होत असताना यासाठी लागणारे बांधकाम…

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

घरांचा ताबा देण्यास सुरुवात झाल्याने वरळीतील घरांचा ताबा मिळणाऱ्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बीडीडी झाले आता धारावी करून दाखवणार, महायुतीचा निर्धार, वरळीतील ५५६ घरांचे चावी वाटप

या सर्वेक्षणाला अनेक ठिकाणी रहिवाशांनी तीव्र विरोध केला. असहकार पुकारला, अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा हुसकावून लावले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सक्ती झालेल्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालकी हक्काच्या नऊ गृहनिर्माण संस्थांतील रहिवाशांनी अखेर याविरोधात न्यायालयात धाव घेतली…

उल्हासनगर महापालिकेची नवी कार्यपद्धती (SOP) तयार करण्याची तयारी…

पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत ५०० चौ. फुटांचे घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र…

म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगावमधील पाच पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग दिला असून या इमारतींचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

शिवडीतील इमारती मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवर आहेत, त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार…

वागळे इस्टेटमधील किसन नगर लोकमान्य नगर, यशोधन नगर, इंदिरा नगर तसेच शास्त्रीनगर या विभागांचा पुनर्विकास समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) च्या…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी चाळ रहिवाशांना नव्या घरांचा ताबा दिला जाणार.