Page 14 of धर्म News
आपल्या आचरणातून धर्म प्रकट करून लोकांना धर्माचरणाकडे वळविणे, हे ज्ञानी व्यक्तीचं कर्तव्य आहे, या मुद्दय़ावरून गेले चार भाग आपण चर्चा…
माझ्या जीवनाचं मूळ अज्ञात, अदृष्ट, सूक्ष्म असताना माझं भौतिक जीवन मात्र स्थूल, ज्ञात आणि दृश्यात्मक आहे. माझं शरीर, मी ज्या…
स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात धर्म हा व्यवहारात आलाच पाहिजे, धर्माची प्रत्येक आज्ञा आचरणात उतरलीच पाहिजे, असं नमूद…

धर्म आणि दहशतवादाचा संबंध नाही. दहशतवाद हा एक उद्योग झाला असून तरुणांना मोठय़ा प्रमाणावर खेचून घेतले जात आहे. त्यांना या…
बौद्ध हा धर्म नसून एक जीवनशैली आहे. बाबासाहेबांच्या धर्मातरानंतर साहित्य लेखनात बदल होत गेले व साहित्यातून ते प्रकर्षांने जाणवले. जगात…
'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'सारखी आध्यात्मिक लढाई वगळली तर प्रत्येक मानवी लढाई सामान्य लोकांचे नुकसान करते. दंगल, लढाई म्हणजे लोकांकडून लोकांचेच…

रंगभूमी, चित्रपट, जाहिरात, स्तंभलेखन अशा विविध क्षेत्रांत लीलया वावरणारे संजय पवार यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य करणारे पाक्षिक सदर..

‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ या अभियानाचा परिणाम म्हणून
एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून ‘समूहांना भावना दुखावून…
समाजातील वाईट गोष्टींच्या प्रथांचा संबंध धर्माशी जोडू नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत, यासंदर्भात वाईट प्रथांच्या नावाखाली धर्मावर होणारे आरोप आता…

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी वर्धा नगरी सर्वधर्म तीर्थस्थळांची पंढरी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी केले.