Page 4 of धार्मिक विचार News
परोपकार किंवा सेवा हीसुद्धा ईश्वराचीच पूजा होते, सेवा होते. पण आपण जगाला मदत करायला जातो त्याचा हेतू काय असतो? तर…
प्रारब्धानुरूप जन्मजात आर्थिक सुबत्ता असेल किंवा प्रयत्नपूर्वक आर्थिक सुस्थिती वाटय़ाला आली असेल तर अशा धनवंत साधकानं कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?…
पैशावर आघात करण्यासाठी पैशाचं खरं स्वरूप श्रीमहाराजांसह सर्वच संतांनी वेळोवेळी समजावून सांगितलं आहे. एक लक्षात घ्या, जगताना पैशाची असलेली गरज…
पैशाबाबत श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतसत्पुरुष आपल्याला सावध करतात याचं कारण पैशाचा आपल्या वृत्तीवर फार खोलवर प्रभाव पडत असतो. आपल्या वृत्तीला…
भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे…
अपूर्ण वासनेच्या पूर्तीच्या लालसेमुळे जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्राची गाठ पडली आहे. ती गाठ सोडविण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ही गाठ फार…
अंतरंगातून ज्याचं अवधान टिकलं आणि बाह्य़ व्यवहारही त्या अनुसंधानानुरूप झाला, त्या अवधानानुरूप झाला तर तो ‘सत्पुरुष’च होतो. सद्गुणांनी त्याच्यातील सत्प्रवृत्ती…
अनासक्त होऊन कर्म करायचं तर देह प्रपंचात आणि मन परमार्थाकडे, अशी विभागणी असली पाहिजे. देहानं तर कर्तव्य करायचं पण मन…
जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या या वाक्यातील देव अंतरतो,…
श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या ज्या बोधवचनाचा आपण सध्या मागोवा घेत आहोत ते पुन्हा वाचू. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार…