scorecardresearch

Page 5 of तांदूळ News

Siddaramaiah and Bhagwant mann
कर्नाटक सरकारच्या योजनेसाठी पंजाब तांदूळ पुरविणार; भाजपाने खोडा घातल्याचा काँग्रेसचा आरोप

भारतीय अन्न महामंडळाने नकार दिल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणानेही तांदूळ पुरविण्यास असमर्थता दर्शविली. तर छत्तीसगड फक्त दीड लाख मेट्रिक टन…

Rice anvyath
अन्वयार्थ: धान्यातसुद्धा पक्षीय राजकारण?

कर्नाटकात काँग्रेस पक्षाला सत्ता मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या पाच आश्वासनांची प्राधान्याने पूर्तता करण्यावर भर दिला.

शेती नष्ट होत असलेल्या उरणमध्ये एका गुंठ्यांत ९१ किलो भाताचे उत्पादन, चिरनेरच्या शेतकऱ्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन

कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करून एका गुंठ्यांत ९१ किलो भाताच्या पिकाचे उत्पादन केले आहे.

Millet Rice For Diabetes Control
लघवीद्वारे अतिरिक्त ब्लड शुगर शरीराबाहेर काढून टाकतो ‘हा’ भात? तज्ज्ञ सांगतात, “डायबिटीज रुग्णांनी….”

डायबिटीजला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या राईसचं सेवन करावं? एक्सपर्टने दिलेला सल्ला एकदा वाचाच.

rice
विश्लेषण: आधारभूत किंमत नसतानाही बासमती तांदळाची शेती फायदेशीर; जाणून घ्या नेमकं अर्थकारण

सुगंधी बासमती तांदळाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. शिवाय त्याला सरकारकडून किमान आधारभूत किंमत मिळत नाही. तरीही हा उत्पन्नाचा सर्वोत्तम पर्याय…

maval agro organised indrayani rice exhibition in pune
पुणे : सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन; सोमवारपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सव

या प्रदर्शनात तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, तो लाभांश स्वरूपात पुन्हा शेतकऱ्यांनाच वाटप करणार आहे

maharashtra`s famous rice variety 'Indrayani' needs the strength of 'branding'
अस्सल मराठी ‘इंद्रायणी’ला ‘ब्रँडिंग’चे बळ हवे

इंद्रायणीचे उत्पादन फक्त महाराष्ट्रातच आणि तेही ठरावीक पट्ट्यांतच घेतले जाते. या सुवासिक तांदळाचे ब्रँडिंग शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवून देऊ शकते.

Rice
तांदूळ निर्यात यंदा संकटात ; करनिर्णयामुळे बंदरांवर दहा लाख टन तांदूळ पडून; नोव्हेंबरमध्ये निर्णय

देशातून २०२१-२२ या आर्थिक वर्षांत १७० लाख टन बिगर बासमती (तुकडासह) तांदळाची निर्यात झाली होती.

First experiment Konkan Mangaon Insecticide spraying help of drones rice farming alibaug
रायगडमधील भातशेतीला मिळणार तंत्रज्ञानाची जोड ; ड्रोनच्या मदतीने केली जाणार किटक नाशक फवारणी

दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे.