Page 5 of तांदूळ News

याबाबत तहसील कार्यालय मावळ येथील पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

भारतीय अन्न महामंडळाने नकार दिल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणानेही तांदूळ पुरविण्यास असमर्थता दर्शविली. तर छत्तीसगड फक्त दीड लाख मेट्रिक टन…

कर्नाटकात काँग्रेस पक्षाला सत्ता मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या पाच आश्वासनांची प्राधान्याने पूर्तता करण्यावर भर दिला.

याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करून एका गुंठ्यांत ९१ किलो भाताच्या पिकाचे उत्पादन केले आहे.

डायबिटीजला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या राईसचं सेवन करावं? एक्सपर्टने दिलेला सल्ला एकदा वाचाच.

सुगंधी बासमती तांदळाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. शिवाय त्याला सरकारकडून किमान आधारभूत किंमत मिळत नाही. तरीही हा उत्पन्नाचा सर्वोत्तम पर्याय…

या प्रदर्शनात तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, तो लाभांश स्वरूपात पुन्हा शेतकऱ्यांनाच वाटप करणार आहे

वाढत्या मागणीनुसार बासमती तांदळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता

इंद्रायणीचे उत्पादन फक्त महाराष्ट्रातच आणि तेही ठरावीक पट्ट्यांतच घेतले जाते. या सुवासिक तांदळाचे ब्रँडिंग शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवून देऊ शकते.

देशातून २०२१-२२ या आर्थिक वर्षांत १७० लाख टन बिगर बासमती (तुकडासह) तांदळाची निर्यात झाली होती.

दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे.