रिक्षा News

रिक्षा न मिळाल्याने नागरिकांना कार्यालयीन वेळेत गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला.

ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानी कारभाराविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोबाइल ॲपवरून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व कॅबचालकांनी गुरुवारी राज्यभरात संप…

बसस्थानकांपासून ५० मीटर परिसरात रिक्षा थांबवण्यास मनाई असताना, रिक्षाचालकांकडून बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ, परिसरात, थांब्यांजवळ बिनधास्त रिक्षा उभ्या करून व्यवसाय केला…

संपूर्ण दिवसभर मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक येथील नोकरदारांचा प्रवास रखडण्याची चिन्हे आहेत.

या प्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (रा. जामा मशीदजवळ, आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर गुन्हे…

Avinash Jadhav MNS : परिवहन विभागाने वाहतूकदारांना शिस्त लावली नाही, तर मनसे कार्यकर्ते स्वतः त्यांना शिस्त लावतील, असा कडक इशारा…

या धडकेत या वृध्दाला गंभीर दुखापत झाली आहे. या वृध्दाला कोणतीही मदत न करता रिक्षा चालक नेहरू मैदान दिशेने रिक्षेसह…

जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला.

पालघर शहराच्या विकासासाठी नेमलेल्या नगर परिषदेचा निधी आणि कर्तव्य कशासाठी आहे, असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिक विचारत आहेत.

आझाद मैदान येथे १५ जुलै २०२५ रोजी परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सीचालकांनी उपोषण, बंद, निदर्शने आदी आंदोलने केली.

कारवाई करण्याऐवजी मंत्री या कंपन्यांकडून प्रायोजकत्व घेऊन त्यांना पाठीशी घालत आहेत,’ असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डाॅ. केशव…

सहा महिन्यात परिवहन विभागाने १ हजार ४५७ ऑटोरिक्षांवर कारवाई करीत १ कोटी ५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.