Page 13 of नदी News


धरण क्षेत्रात पावसाचा जोर


नदीच्या दोन्ही काठावरील गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा

राज्य शासनाने पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना-हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

जैवविविधता, जलसृष्टी नष्ट न करता हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पर्यावरणवादी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा समावेश पुनरुज्जीवन प्रकल्पात…

अकलूजपासून चार किलोमीटर अंतरावर मंगळवारी सकाळी नीरा नदीवर आंघोळीसाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन…

प्रवेश प्रक्रियेसाठी अवधी असल्याने आसनगाव येथील रेल्वे पुलाखाली भारंगी नदी जवळ सार्थक मित्रांसोबत फिरायला गेला.

नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली.

कृष्णा-पंचगंगेच्या धरण पाणलोट क्षेत्रात सलग चार- पाच दिवस दमदार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ…

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.

पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून ग्रामस्थ येथे पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनवणी करीत आहेत. परंतु, ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे.