Page 15 of नदी News

दरवाजातून जुलैच्या मध्यावर जलविसर्गाची पहिलीच वेळ

रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाणीसाठा समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांसह औद्योगिक क्षेत्रात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

मागील पंधरा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर दोन तीन दिवसांपासून ओसरला आहे. मागील चार दिवसांत निळवंडे धरणातून मोठ्या…

रंगनाथ विलास पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकणी आरोपी सुनील लिंबाजी माने यास वाई येथील प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन.…

राज्यात नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना एकूण ५६ नद्या प्रदूषित असल्याची कबुली पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

विदर्भात तसेच पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाला तापी नदीवरील हतनूरचा विसर्ग वाढवावा लागला आहे.

प्रवरेतून आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने व…

सांगलीसह डिग्रज, म्हैसाळ, बहे आणि राजापूर हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगली, मिरज शहरात आज पावसाचा जोर नसला, तरी…

उजनी धरणासह नीरा खोऱ्यातील वीर धरणातूनही भीमा नदीच्या पात्रात २१ हजार २९० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा…

घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरूच असून, ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक होत आहे. भंडारदऱ्यातून काल, रविवारपासून…

भंडारा आज कारधा यांना जोडण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी कारधा येथे वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात…