Page 4 of नदी News

जगबुडी नदीतील ही वाळू या योगीता योगीता दंत महाविद्यालयाजवळ कशी आली? ही वाळू येथे काय करतेय? या वाळूचे काय केले…

प्रश्नचिन्ह कायम, देखभाल दुरुस्तीसाठीही पाठपुरावा नाही; चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष

नदी म्हणजे जीवनदायीनी. नदीकाठीच संस्कृती विकसित झाली. बहरली. मात्र आता औद्योगिकरणाचे संकट या नद्यावरच कोसळले. त्या अधिकाधिक प्रदूषित होत आहे.


विरोधकांचे प्रश्न, लक्षवेधी प्रलंबित ठेवली जाते आणि सत्ताधाऱ्यांना एकाच विषयावर तीन – तीन चर्चा करण्याची मुभा का दिली जाते, असा…

महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नदीकाठ सुधार प्रकल्पातील वृक्षतोडीबाबत दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

उल्हास नदी पात्रात बेकायदा भराव टाकणाऱ्या सत्संग विहार या संस्थेला अंबरनाथच्या तहसिलदारांनी १० कोटींच्या दंडाची नोटीस दिली. तसेच संस्थेवर फौजदारी…

उपग्रह प्रतिमांसह अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून नद्यांच्या पूररेषांचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महसूल आणि जलसंधारण विभागाला दिले आहेत.

सोलापूरसाठी स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

दरवाजातून जुलैच्या मध्यावर जलविसर्गाची पहिलीच वेळ

रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाणीसाठा समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांसह औद्योगिक क्षेत्रात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण