Page 9 of नदी News

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यातच ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे.

बुधवारी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

धरण भरल्यामुळे कोयनेतून विसर्ग वाढला

उजनी व नीरा विसर्गामुळे पंढरपूरमध्ये पूरधोक्याची चिन्हे.

४५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार…

स्वातंत्र्यानंतरही चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण

पावसाच्या जोरधारांमुळे वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदी काठ पात्रात नागरिकांच्या झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाचे…

कोल्हापूर शहरात संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन पूर नियंत्रणाच्या कामाला लागले आहेत.

सीना नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने सोलापुरात सतर्कतेचा इशारा


कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा…