Page 9 of नदी News

अकलूजपासून चार किलोमीटर अंतरावर मंगळवारी सकाळी नीरा नदीवर आंघोळीसाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन…

प्रवेश प्रक्रियेसाठी अवधी असल्याने आसनगाव येथील रेल्वे पुलाखाली भारंगी नदी जवळ सार्थक मित्रांसोबत फिरायला गेला.

नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली.

कृष्णा-पंचगंगेच्या धरण पाणलोट क्षेत्रात सलग चार- पाच दिवस दमदार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ…

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.

पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून ग्रामस्थ येथे पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनवणी करीत आहेत. परंतु, ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे.

जंगलातून वाट चुकलेले बिबट्याचे पिल्लू रात्रीच्या अंधारात भरकटले आणि थेट वैनगंगा नदीच्या पुलावर पोहोचले.

कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी आणि लाखो रहिवासी यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार पावसाने…

पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग होत असल्यामुळे गोदावरी नदीची पातळी उंचावली आहे. या काळात धोकादायक ठरू शकणाऱ्या, अपरिचित भागात पाण्यात उतरू…

सुरुची, रानगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राम्हण पाडा हे समुद्र किनारे तर देवकुंडी कामण व चिंचोटी धबधबा, राजावळी खदान अशा ठिकाणच्या पर्यटनस्थळी…

रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान आणि आसपासच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी पुन्हा उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ नोंदवली गेली.