Page 6 of आरएसएस प्रमुख मोहन भागवत News
देशभक्त नागरिक आणि समाज असेल, तर तो देश मोठा होतो, असे प्रतिपादन करत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजा आणि…
आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सांगितले की, भारताला पुढे घेऊन जाणे…
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधानांनी तप केला, मात्र आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सरसंघचालकांनी जनसमुदायापुढे स्पष्ट केले.
गेल्या जवळजवळ दीड शतकाचा आपल्या भारताचा इतिहास हा आक्रमकांशी सतत संघर्षांचा आहे. सुरुवातीच्या आक्रमणांचा उद्देश लुटालूट व कधीकधी (उदा. अलेक्झांडरचे…
अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे.
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी भाषेचा स्वीकार करीत आहे का? संघाचा इंग्रजीला विरोध का होता आणि आता इंग्रजीचा स्वीकार का केला…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त (२४ ऑक्टोबर) रेशीमबाग, नागपूर येथे संघपरिवाराला संबोधित केले. तेव्हा त्यांनी ‘ सांस्कृतिक…
समाजात फूट पाडणाऱ्या अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात संघ प्रचारकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण वाचावे, असे आवाहन केले.
बाबासाहेब आपटे स्मारक समिती, संस्कार भारती, संस्कृती भारती यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या दत्ताजी डिडोळकर स्मृती भवनाचे लोकार्पण भागवत यांच्याहस्ते…
विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याच्या दोन दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत भाष्य केले होते.
डाव्या विचारसरणीला रोखण्याची क्षमता भारत देशात आहे. हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करेल,…