साहित्य संमेलन News

साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.

सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांचे नाव सूचविले.

समाजातील स्त्रीवादी बदलांसाठी ठाण्यात महिला साहित्य संमेलनाचे आयोजन.

साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात होणार.

चंगळवादामुळे समाजाची संवेदनशीलता कमी होत असून, वास्तव विकासाऐवजी दिखाऊपणाच वाढतो आहे….

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.

संविधानवादी आणि समतावाद्यांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन…

‘ठाकरे बंधूंचे राजकारण संपविण्यासाठीच हिंदीचे करण्यात येत असून, इथल्या प्रादेशिक पक्षांनाही संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे,’ अशी टीका साहित्य…

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड जाहीर होताच त्याचे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन औदुंबर (ता. पलूस) येथे घेण्याबाबत साहित्य महामंडळाच्या पथकाने शुक्रवारी पाहणी केली.

साहित्य महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. तेथील प्रमुख पदाधिकारी साताऱ्याचेच आहेत. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पाठबळ असल्याने स्थळ…