साहित्य संमेलन News

साहित्य संमेलन ही कधीकाळी मूठभर साहित्यिकांसाठीची परंपरा होती. तिचा प्रसार सुरू असून जनसामान्यांशी याचे नाते जोडले गेले आहे. साताऱ्याचे ९९…

LitFest, Literature Festival : साहित्य संमेलनाचा तोचतोपणा टाळून, लोकांच्या कुतूहलाला आणि संस्कृतीला महत्त्व देणारा ‘लिटफेस्ट’ आता जगभर आणि भारतातही रुजतो…

साहित्य ही आपापल्या खासगी अवकाशात, एकट्यानं अनुभवण्याची चीज आहे, त्याकरता साहित्य संमेलनं हवीत कशाला, असं कुणी म्हणेल.

‘राजहंस’चे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, ‘अक्षरधारा’च्या रसिका राठिवडेकर, स्नेहा अवसरीकर या वेळी उपस्थित होत्या.

मराठी वाचकांना डॉ. उमा कुलकर्णी प्रामुख्याने माहीत आहेत, त्या कन्नड साहित्याच्या सर्व प्रवाहांची सखोल ओळख करून देणाऱ्या अत्यंत उत्तम अनुवादक…

कवयित्री नीरजा यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ इत्यादी सहा कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.

जागतिक स्तरावरील मराठी गुणवंतांना एकत्र आणणारे आणि गोव्यातील सांस्कृतिक विश्वासाठी ऐतिहासिक ठरणारे ‘जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा २०२६’ यंदा…

सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे जाहीर…

साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण झाले असून, ते पुढील शतकी संमेलनासाठी पथदर्शक ठरेल अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी…

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत हे साहित्य संमेलन आयोजित केल्या जात आहे.

‘पानिपत’कारांनी त्यांच्या ‘लस्ट फाॅर लालबाग’ या कादंबरीमध्ये ‘दाह’मधीलच कथाबीज घेतल्याचे सुरेश पाटील यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे लवकरच जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.