साहित्य संमेलन News

‘नाही रे’ समाज आणखी तळामध्ये जात असून, त्यांना कोणीच वाली नाही, हे सध्याचे सामाजिक आणि राजकीय वास्तव आहे,’ असे स्पष्ट…

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘कृष्ण मुकुंद’ पुरस्कार यंदा वस्त्ररचनाकार विनय नारकर यांना ‘वस्त्रगाथा’ या…

२५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार २४ मे रोजी येथे प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्यिकांनी आपले लिखाण पुरस्कारासाठी नव्हेतर समाजाच्या हितासाठी करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

‘परिसंवादाला महत्त्व देणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भविष्यामध्ये पुस्तककेंद्री आणि लेखककेंद्री व्हावीत,’ अशी अपेक्षा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनी मंगळवारी…

साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ताराबाई भवाळकर यांचे भाषण पुरस्कार करणारे आणि शासनावर…

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने नेमगोंडा पाटील पुण्यतिथीनिमित्त साहित्यक्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. भवाळकर यांना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (दि. २७) साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण’ डॉ. खडपेकर यांच्या…

साहित्य संमेलनातून द्वेष दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात आली. साहित्य संमेलनाचा अशापद्धतीने वापर केला जाणं…

संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवणारी भाषा किती महत्त्वाची असते हे यंदाच्या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या…

कहर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संक्षिप्त स्वरूप चक्क “एबीएमएसएस” असे करण्यात आले.