Page 4 of साहित्य संमेलन News

दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा परदेशातील साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वादग्रस्त विधानामुळे गाजलेले असते किंवा त्यातील आर्थिक गैरव्यहारावरून वादाचे मोहोळ उठलेले असते.

संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते.

संमेलनाची तयारी ऐनभरात असताना व उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता असताना अशा धमक्यांचे सत्र सुरू झाल्याने आयोजक संस्थेसमोर गंभीर प्रश्न…

सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे उद्घाटन…

Marathi Sahitya Sammelan : महाराष्ट्र राज्याला साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. गेल्या शतकामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मराठी साहित्यात…

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन शनिवार व रविवारी वारणानगर येथे आयोजित केले आहे

डाॅ. तारा भवाळकर यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने होणारा सत्कार स्वीकारू नये, अशी विनंती खुद्द नियोजित संमेलनाध्यक्षांनाच…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

डाॅ. जयंत नारळीकर आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष होऊ शकले नसते, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ.…

आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव थेट देशाच्या राजधानीत पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतून एकाचवेळी दोन संंस्थांची निमंत्रणे…

घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने आम्ही परिवाराला नको असतो. मात्र, आमच्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. सर्व जातीधर्माची लोक एकत्र…