Page 5 of साहित्य संमेलन News

देशात वाढती राजकीय अस्थिरता, एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात तरुणांमध्ये संभ्रम आणि नकारात्मकता वाढीला लागली आहे, असे प्रतिपादन…

भारतीयत्व, संस्कृती, मूल्य आपण विसरून गेलो आहोत. अशा स्थितीत समाजाला जागे करण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,…

तुमच्या संशोधनांचा, निरीक्षणांचा फायदा काय विचारलं त्यांना. विचारात पडल्या. कदाचित सांगावं-न सांगावं असंही वाटलं असेल. पण म्हणाल्या खरा आहे तुमचा…

वैशाली येडे यांचा संघर्षातून स्वयंसिद्धतेकडे सुरू असलेला प्रवास अनेक कुटुंबातील एकल महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

“मुख्यमंत्रीजी, शिंदेसरकार… तुम्ही सातारकर आहात. आपुलकीच्या नात्यानं सांगतो…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात. असा…

डिजिटल स्क्रीनवरही मतदार जागृतीचे साहित्य दाखवले जाणार आहे. निवडणूक गीतावर नृत्य, मतदार जागृतीपर पथनाटय़े सादर होणार आहेत.

अमळनेरच्या संमेलनातही यातल्या काही विचारांच्या साहित्यिकांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांची उपस्थिती मर्यादित राहील याचीही काळजी घेतल्याचे स्पष्टपणे…

अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेत पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून प्रसिद्ध विचारवंत डॉ. संग्राम पाटील यांनी वैचारिक…

संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी डॉ.जगतानंद भटकर यांनी या संमेलनाचे संयोजन आणि संचालन केले.

संमेलनास अध्यक्ष म्हणून तुकाराम चौधरी तर स्वागताध्यक्ष म्हणून राजू देसले यांची निवड झाली आहे.