Page 2 of समर्थ रामदास News

समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे लक्षात घ्यावे असे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील निसर्ग.
प्रापंचिकाचा बात्याग आहे तो आंतरिक द्वंद्वातून प्रत्यक्षात घडत असलेल्या आसक्तीयुक्त कर्माचा.
ज्याचे वाचन केले असता अवगुण निघून जातात, सद्बुद्धी होते, अधोगती टळते, त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणावे.


समर्थ रामदासांनी १६३२ ते १६४४ या कालखंडात भारतभर भ्रमंती केली. यानिमित्ताने त्यांनी मराठीतर समाजांपर्यंत आपले विचार व तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी दखनी-उर्दू,…
समर्थ रामदासांच्या चरित्रातील केवळ घटनाक्रम वा कथा आपल्याला वाचून चालणार नाही तर, त्या घटनांमागील सूत्रे लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे, असे…