संपादकीय News

शस्त्र हेच सर्वोच्च साधन यावर कमालीची श्रद्धा असलेल्या नक्षलींचे हे अगतिक होत जाणे, हिंसा हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर असू शकत…

हवामान बदल हा नगरनियोजनाचा अविभाज्य भाग कधीच व्हायला हवा होता. तसे न केल्याने काय होते हे मेमधल्या पावसाने दाखवून दिले…

विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना डॉ. जयंतराव नारळीकर यांच्यासारख्या विज्ञानव्रतीचे जाणे अधिक क्लेशकारक…

पश्चिम आशिया दौऱ्यात ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोन ‘नानफा’ मुद्द्यांना हात घालण्याऐवजी अमेरिकेच्या व स्वत:च्या फायद्यापुरते पाहिले…

‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला…

विराटची उणीव रोहितच्या अनुपस्थितीने अधिक गहिरी होईल. एकाने जिंकण्याची आस लावली, दुसऱ्याने जिंकायचे कसे हे दाखवून दिले…

भारताच्या या अविभाज्य भागाशी आणि त्यातल्या नागरिकांशी आपला संबंध एरवीही असायलाच हवा. तो कसा असावा हे आपणच विवेकीपणे ठरवावे लागेल…

ही घटना काश्मीरसारख्या उच्च सुरक्षा असलेल्या प्रदेशात घडते हे आपल्या विविध व्यवस्थांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण करते.

ज्या तयारीने पहलगामची निवड दहशतवाद्यांनी केली त्यामागे निश्चित लष्करी तरबेजपणा असल्याने त्यामागील पाक हात स्पष्ट दिसतो…

अमेरिकी आयात वाढवण्यासाठी भारत सकारात्मक असल्याचे अमेरिका म्हणते आणि जे. डी. व्हान्स यासाठी भारताचे अभिनंदन करतात. याचा अर्थ उघड आहे…

राज्याची तिजोरी आधीच लाखभर कोटी रुपयांची तूट अनुभवत असताना नुकसानीतल्या वीज मंडळास थकबाकी वसुलीची मुभा तरी राज्य सरकार देणार का?

इच्छामरणास मान्यता देण्याइतकी सामाजिक, शासकीय व सांस्कृतिक प्रौढता आपल्याकडे विकसित होण्याआधी किमान ‘वैद्याकीय इच्छापत्रा’ला मुभा हवीच…