संपादकीय News

संघ/ भाजप विरोधात जनवादी आघाडी बनवण्यासाठी अशी जाण महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकांमधील मोठ्या अंतराचीही जाणीव ठेवली…

संकेत धुडकावून सत्ता राबवू नये, हा गांधीजींच्या काळात शोभणारा आग्रह. तो लयाला गेल्याचे ग्रेटा थुनबर्ग आणि सोनम वांगचुक यांच्या उदाहरणांतून…

तरुण जेन गुडालचे अफ्रिकेत जाणे हे कोलंबसाने अमेरिकेत जाण्याइतकेच महत्त्वाचे होते… तिच्यामुळे चिम्पांझींची बौद्धिक आणि भावनिक कुवत जगाला नव्याने कळली!

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या नाकात ‘आधार’ कार्डाचे वेसण घातल्यामुळे विशेष मतदार याद्या पाहणीतून काय साधले, हा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

‘अल्गोरिदमच्या चक्रव्यूहात गांधी!’ हा लेख (१ ऑक्टोबर) वाचला. या डिजिटल युगात, देवांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्व काही ‘मीम मटेरियल’ झाले आहे, आणि…

‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…

पॅलेस्टिनींचे शिरकाण नेतान्याहू यांस असेच अबाधित सुरू ठेवू देणे सर्वार्थाने अयोग्य; त्यामुळेच करार करणाऱ्या व्यक्ती कोण हे न पाहता या…

ज्या व्यक्तीच्या आयोजनात जीवघेणी चेंगराचेंगरी होईल त्या व्यक्तीस सार्वजनिक जीवनात त्यापुढे वावरण्यावर गदा आणणे, हाच करूरसारख्या घटना टाळण्याचा उपाय…

हल्ली देशप्रेम दाखविण्यासाठी उन्मादी साजरीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे जवळपास सर्वमान्य झाल्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळाल्यावर…

ट्रम्प यांस शांत करणे हे अर्थगती स्थिर ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याने येत्या काही काळात केंद्र सरकार देशी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा…

ते केवळ कर्तव्यकठोर असते, तर कदाचित रसिकप्रिय झाले असते पण खेळाडूंच्या मर्जीतून उतरले असते. तशी परिस्थिती अजिबातच नव्हती.

वैचारिक दिशेमध्ये समन्वयाचा, समरसतेचा आग्रह असूनही भैरप्पांनी टोकाच्या भूमिका घेतल्याची टीका गेल्या २५ वर्षांत होत राहणे, हा काळाचा महिमा…