
हे सलग गेली दोन-तीन र्वष सुरू आहे. देश कोणत्या ना कोणत्या लाटेवरच आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांची लाट होती.…
जीवनातील गोंधळ संपायला हवा असेल, अतृप्ती संपायला हवी असेल तर बुद्धी, क्रियाशक्ती आणि अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची शक्ती या तिन्ही…
सद्गुरू माझं संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील. समस्त अपूर्णता त्या ज्ञानानंच ओसरेल आणि जीवन पूर्णतृप्त होईल.
ॐ नमोजी आद्या, या श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतील पहिल्या चरणाच्या अनुषंगानं आपण ॐ चा विचार करीत आहोत.
ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। कुणी म्हणेल, ही सद्गुरूंची वंदना कशी आणि का? याचं उत्तर फार दीर्घ…
शेवटचा भाग सुरू करीत असताना कालच्या भागाबद्दल एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. भावप्रवाहात जे लिहिलं, त्यातून श्रीमहाराज पुन्हा दुसऱ्या रूपात…
जीवनात श्रीमहाराजांनी प्रवेश केला. गढूळ पाण्यात तुरटी फिरली की पाण्याचा एकही अंश तुरटीच्या प्रभावातून सुटत नाही. तसं गढूळ जगण्यात श्रीमहाराज…
आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं…
बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण नवमी (रविवार, २१ डिसेंबर १९१३) श्रीमहाराजांनी अगदी सूचकपणे निरवानिरव केली.
एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे.
आपलं श्रीमहाराजांवर प्रेम नाही का? तर, आहेच. प्रेमाच्या व्यापक व्याख्येनुसार ते प्रेम नसेलही, देहबुद्धीची खपली जपतच आपण ते प्रेम करीत…
सतत नाम घेणारा समजा ते नाम ‘समजून’ म्हणजे ‘राम कर्ता’ या भावनेनं घेत नसला तरीही हळूहळू त्या नामानंही त्याच्या मनात…
गेले बारा भाग आपण योगसाधना आणि कुंडलिनीचा काही विचार केला. आपली नामयोगाची चर्चा अद्याप संपलेली नाही आणि त्या ओघात पुन्हा…
‘आज्ञाचक्रा’चा स्थानविशेष असा की, देहाची सगळी इंद्रियं या आज्ञाचक्रापर्यंतच संपतात आणि त्यानंतर थेट ललाट आणि मेंदूचा प्रांत सुरू होतो.
आपणच केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकला की नामधारकाची अंतर्दृष्टी जिथे सहज केंद्रित झाली असते
मूलाधारचक्रात असलेली कुंडलिनी शक्ती जागी होऊन ऊध्र्वगामी झाली तर विशुद्धचक्रापर्यंत सरळ जाते, पण अधोगामी झाली तर?
आपणच आपल्या मुखांनी केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकला की दृष्टी भ्रूमध्यावर म्हणजेच भुवयांच्या मध्यभागी स्थिर होते.
आजचा भाग वाचण्यास सुरुवात करण्याआधी पुन्हा कालचीच कृती परत करू. डोळे मिटा, नामाचा उच्चार करा, तो मंत्र स्वत:च्याच कानांनी ऐका,…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.