Page 15 of संपादकीय News
श्रीसद्गुरूंनी मला त्यांच्याजवळ ठाव दिला, त्यांच्याजवळ राहू दिलं, त्यांचा सहवास दिला. मग मी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी जे केलं…
श्रीतुकाराम महाराज म्हणतात- ‘‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।। १।। आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला।।…
वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक गेल्यावर आपले मरण आपल्या डोळ्यांना दिसेल, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. पूर्वीच्या काळी दत्तकप्रथा होती. मूलबाळ…
वेषांतर आणि शब्दज्ञान एवढय़ानं काहीच साधणार नाही. वृत्त्यांतर आणि ज्ञानानुभव यानंच साधेल आणि त्यासाठी आजची आपली मनोरचना बदलावीच लागेल. आपल्या…
पू. तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून लोक श्रीमहाराजांचा वाणीरूप सत्संग अनुभवत होते, त्या काळची गोष्ट आहे. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांचा…
आपल्या माणसाला जडलेल्या सवयी मोडण्याची प्रक्रिया महाराज कशी सुरू करीत, हे आपण गेल्या भागात पाहिलं. कित्येकदा होतं काय की आपण…
मनाच्या सवयींना आवर घालण्याचा अभ्यास केवळ श्रीसद्गुरूंच्याच आधारावर होऊ शकतो. तुम्ही सद्गुरूंची कितीही चरित्रे पाहा. शिष्यांना त्यांनी केलेला बोध असो…
एखाद्या गोष्टीची मनाला सवय का होते? तर त्या गोष्टीमुळे सुख मिळेल, या भावनेने आपण तिला चिकटतो आणि मग तिची सवयच…
परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा नाही, असं महाराज सांगतात. त्याचबरोबर ‘भगवंतासाठी कष्ट करायला नकोत, त्यात कष्टाचं प्रेम अधिक…
भगवंत आज आपल्यादृष्टीने अनुभवाच्या नव्हे तर कल्पनेच्या पातळीवर आहे. श्रीमहाराजही सांगतात की, ‘‘कल्पना करायचीच तर भगवंताविषयी करू या. भगवंत हा…
भगवंताच्या अस्तित्वाबाबत नि:शंकता आली पाहिजे, ही श्रीगोंदवलेकर महाराजांची इच्छा आहे. ते म्हणतात, ‘आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री…
सगुण आणि निर्गुण! या संकल्पना परमात्म्याशी जोडल्या आहेत. परमात्मा हा सगुण आहे म्हणजे त्रिगुणातही अवताररूपाने साकारला आहे त्याचवेळी प्रत्यक्षात तो…