Page 3 of सत्यपाल मलिक News

कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जेमतेम महिन्यावर आली असताना, तिथे भाजप सरकारचा भ्रष्टाचार हाच कळीचा मुद्दा बनला असताना मोदींच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या…

सत्यपाल मलिक म्हणतात, “मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते!”

Satyapal Malik Interview: सत्यपाल मलिक म्हणतात, “४ तारखेला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी…

असे अनेक खळबळजनक आरोप अविभाजित जम्मू-काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वीक’ या डिजिटल नियतकालिकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहेत.

संजय राऊत म्हणतात, “जवानांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का?”

सत्यपाल मलिक म्हणतात, “ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला, त्याच दिवशी संध्याकाळी मी मोदींना…!”

शेतकरी आंदोलन आणि कलम ३७० विरोधात बोलल्याने माझी सुरक्ष कमी करण्यात आली, असा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी…

शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर टीका करत आहेत.

सत्यपाल मलिक यांना लाच दिल्याच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

काही राज्यपाल वक्तव्याने वादाच्या केंद्रस्थानी राहातात, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे अशांपैकीच एक

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचा परिणाम थेट भारतीय सैन्य दलावर होत असल्याचा गंभीर इशारा दिलाय.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.