Page 59 of शालेय विद्यार्थी News
शाळेत निरोप समारंभासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकींचा विचित्र अपघात होऊन त्यात दोन जणांचा मृत्यू झाला.
शाळेतील नोकऱ्या टिकविण्यासाठी येनकेन प्रकारेण विद्यार्थ्यांचा पुरेसा पट दाखविण्यात बहुतेक संस्थाचालक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना मुंबईतील एक

शिक्षकांना शिक्षणबाह्य़ काम द्यायचे नाही, असे जाहीर झाल्यानंतर लगेचच जनगणना आणि निवडणुकांचे काम मात्र सक्तीचे करणारा नवा अध्यादेश काढला जातो.
प्रवरा नदीपात्रात पोहण्यास गेलेले दोन शाळकरी मुले आज वाळूच्या खड्डय़ात बुडून मरण पावले. राहाता तालुक्यातील दाढ येथे आज दुपारी २…
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, ठाणे येथील स्नेहबंध व इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्या वतीने १ डिसेंबरला शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रबोधन शिबिर…
सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्य़ात १ लाख १ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यासाठी ३ कोटी ५८ लाख ८२ हजार ७८७…