scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बदलत्या महाराष्ट्राची नवी बाराखडी!

बदलता महाराष्ट्र‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’च्या वतीने शिक्षण या क्षेत्रातील ‘बदलता महाराष्ट्र’ या दोन दिवसीय ज्ञानयज्ञात शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, कार्यकर्ते,…

शिक्षण हक्क कायद्याबाबत गोंधळ कायम

आरक्षणाच्या प्रवेशासाठी आता ३१ जुलैची मुदत समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षण घेता यावे यासाठी करण्यात आलेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या…

तीनशे आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळांच्या प्रतीक्षेत

‘आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमधून शिक्षण’ या योजनेतून उत्तम गुणांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण करणारे राज्यातील ३०० आदिवासी विद्यार्थी अद्यापही नामांकित शाळांमध्ये…

पटसंख्या कमी असल्याने ३६ शाळांची मान्यता रद्द

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार ३ ते ५ ऑक्टोबर २०११ मध्ये शाळांची पटपडताळणी मोहिमेअंतर्गत ज्या शाळांची पटसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी…

नव्या शैक्षणिक सत्रात शाळांची अवघड परीक्षा

येत्या २२ आणि २४ जूनपासून सुरू होणारे नवे शैक्षणिक सत्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने नवे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे…

शिक्षण हक्क कायद्याचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या राज्यात पाच टक्के शाळा

राज्यातील एक लाखाहून अधिक शाळांपैकी फक्त ४ हजार ७१९ म्हणजे साधारण पाच टक्के शाळांनी गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार…

जिल्ह्य़ात सातच शाळा अनुदानास पात्र

विनाअनुदानित शाळांच्या संस्थाचालकांनी‘कायम शब्द काढण्यासाठी मोठा लढा उभारला, मात्र अनेक संस्थातील नियमबाह्य़ नोकरभरतीमुळे, या संस्थांना आता अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण…

शाळा व महाविद्यालयांना मिळणार आता मोफत रोपे

राज्यात दरवर्षी ज्या प्रमाणात रोपांची निर्मिती केली जाते, त्या तुलनेत त्यांची लागवडच होत नसल्याने कोटय़वधी रोपे शिल्लक राहात आहेत. लागवडीविना…

अनाधिकृत शाळांवर कारवाई नाहीच

वर्षांनुवर्षे जिल्ह्य़ात सुरु असलेल्या अनाधिकृत शाळांवर कारवाईचे धाडस यंदा तरी शिक्षण विभाग दाखवणार का, असा प्रश्न शिक्षण वर्तुळात उपस्थित केला…

संबंधित बातम्या