scorecardresearch

Page 16 of शेअर News

top 500 companies cash of rupees 7 68 lakh crores
शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड

करोना महासाथीसारख्या उभ्या ठाकणाऱ्या अनपेक्षित आव्हानांसाठी उच्च तरलता राखणे आवश्यक असल्याची जाणीव कंपन्यांमध्ये वाढली आहे.

Image of Reliance Jio logo
Jio IPO : रिलायन्स जिओ २०२५ मध्ये घेऊन येणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO, उभारणार ४० हजार कोटी रुपये

R Jio IPO Expected Date : रिलायन्स इंडस्ट्रीजने ने २०२० मध्ये जवळपास १८ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी,…

share market investment marathi news
शेअर गुंतवणूकदारांच्या संख्येत सरलेल्या २०२४ मध्ये २७ टक्क्यांची वाढ

राष्ट्रीय शेअर बाजाराने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर उत्तर प्रदेशमधील नवगुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक ३२.९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

Image of the BSE building.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट

NSE And BSE : यापूर्वी शनिवार, १ फेब्रुवारी २०२० आणि शनिवार, २८ फ्रेब्रुवारी २०१५ रोजीही शेअर बाजार सुरू ठेवण्यात आला…

itc shareholders marathi news,
‘आयटीसी’च्या भागधारकांना लवकरच नवीन हॉटेल कंपनीच्या समभागांचा नजराणा

नव्याने प्रस्तावित आयटीसी हॉटेल्सचे समभाग मिळविण्यास आयटीसीच्या भागधारकांची पात्रता निर्धारित करणारी ६ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली…

hindustan coca cola beverages
ज्युबिलंट भारतीय समूहाची हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेसमध्ये ४० टक्के हिस्सेदारी

कोका-कोलासाठी ही गुंतवणूक एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असे कोका-कोला इंडियाचे अध्यक्ष संकेत रे म्हणाले.

indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ

बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १६.०९ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो ८१,५२६.१४ पातळीवर बंद झाला.

ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा? प्रीमियम स्टोरी

अखेरच्या दिवसापर्यंत आयपीओसाठी अर्ज करणे थांबवले आणि कोणत्याही तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले, तर समभागांसाठी बोली लावणे कठीण होऊ शकते.