Page 2 of स्मार्ट सिटी News
चार रस्ता चौक हा सर्वाधिक वाहतूक वर्दळीचा चौक
मनपाचे जलशुध्दीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन येथे स्मार्ट सिटी कंपनी शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत विविध कामे…
झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्या संपूर्ण कामांची केंद्रीय संस्थेकडून स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणारा निधी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२५ पासून देण्यास बंद केला आहे.
देशाच्या सर्वच शहरांतील नागरिक नियमितपणे कर भरतात; मग संपूर्ण देशातील फक्त शंभर आणि महाराष्ट्रातील फक्त आठच शहरांचा समावेश केंद्र सरकारने…
गेल्या आठवड्यात ३१ मार्चला केंद्र सरकारची ‘स्मार्ट सिटी’ योजना अधिकृतपणे संपली. या कथित स्मार्ट सिटी योजनेत महाराष्ट्रातील आठ शहरे होती.…
‘एटीएमएस’ यंत्रणेची जबाबदारी घेण्याची ‘स्मार्ट सिटी’ची तयारी; महापालिकेला पाठविले पत्र
देशातील १० राज्यांमध्ये १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभी केली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिघीचाही समावेश आहे.
स्मार्ट शहरांतील लोकांना भविष्यात काय सुविधा लागतील याचाही विचार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने करता येतो.
आधुनिक शहरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांमुळे, इंटरनेट ऑफ थिंग्ज तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेची अनेक प्रारूपे यांचा वापर करून नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा…
IMDने नुकतेच जगातील टॉप १० सर्वात स्मार्ट शहरांची यादी जाहीर केली आहे