Page 11 of साखर कारखाना News

सन २०२३-२४ वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. साखर कारखाने, रिफायनरी…

उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन करणाऱ्या आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करून, ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मका किंवा अन्य अन्नधान्यांपासून वर्षभर इथेनॉल…

वारणा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे शिराळा आणि वाळवा तालुक्यात नदीच्या किनारी भागांत मोठ्या प्रमाणावर ऊस शेती होते.

दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ऊस हंगाम सुरू होत असतो. यंदा विधानसभा निवडणूक असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू करू नयेत असा आदेश…

परतूर बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गंधक (सल्फर) भट्टीच्या स्फोटात दोन कर्मचारी जागीच ठार झाले

देशातील साखर उद्योग मोठा आहे. महाराष्ट्राचे ग्रामीण भागाचे अर्थकारण, राजकारण उसाभोवतीच फिरत असते.

Ranjitsinh Mohite Patil on BJP Radar : नोटिशीवर येत्या ६ जानेवारी रोजी स्वतः उपस्थित राहून लेखी अथवा तोंडी म्हणणे सादर…

केंद्र सरकारने चालू गाळप हंगामासाठी ऊसाच्या ‘एफआरपी’मध्ये प्रतीटन २५० रुपयांची वाढ करीत ३४०० रुपये असा दर निश्चित केला आहे.

मागील वर्षी दुष्काळी स्थिती तर यंदा अतिवृष्टीची स्थिती असताना पाटील यांनी या हंगामात उस उत्पादनाचा विक्रम नोंदवला आहे.

२०१९ पासून साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवर स्थिर आहे, दुसरीकडे उसाच्या एफआरपीत दरवर्षी वाढ केली जात आहे, त्यामुळे साखर…

काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात राजकारण्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना सरकारच्या हमीवर राज्य बँकेच्या माध्यमातून कर्जे देण्यात आली होती.